Posts

Showing posts from December, 2022
Image
Hindi Department - Poonam Ranshoor   हम पिछले दो साल से कई मुश्किलों का सामना करते आ रहे हैं | सभी को -  कहीं ना कहीं मानसिक तथा आर्थिक आघात पहुँचा है | विद्यार्थीं के जीवन  की ओर ध्यान दिया जाए तो उनके जीवन पर भी गहरा प्रभाव पड़ा है | घर  बैठे ऑनलाइन की पढ़ाई करते – करते उनपर लगे अनुशासन की लगाम  सभी अभिभावक और शिक्षकों के हाथ से छूट गई है | वे अपाहिज हो चुके हैं  |    अपाहिज का अर्थ है कि विद्यालयीन जीवन में विद्यार्थी के सर्वांगीण  विकास  हेतु जो भी कार्य होते थे उससे वे वंचित हो चुके हैं |  आज दो  साल के बाद  जब विद्यार्थियों को शिक्षिका के रूप में देखूं तो मैं यही  कहूँगी कि विद्यार्थी  उस बंद मशीन की तरह हो गए हैं जिसकी शुरुवात  करने से उस मशीन में  खड – खड की आवाज़ आती है और उसे  सुचारू रूप से चलाने के लिए  उसमें तेल डाला जाता है | विद्यार्थी के जीवन में हुए मानसिक तथा शारीरिक  क्षति की भी पुनः मरम्मत की जानी चाहिए | ऐसे मौके पर अभिभावकों को  धैर्य रखने की आवश्यकता है |  दो ...

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !

Image
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !     प्रसिद्ध निसर्गसंशोधक जॉन मूर म्हणाले होते ," तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही वाळवंट दाखवणार का ?      डार्विनचा उत्क्रांदीवाद सांगतो , " उपयोग नसलेल्या गोष्टी नष्ट होवून जातात." निसर्ग अभ्यासक अमित टिल्लू म्हणतात ," तुम्ही काहीच न करणे हेच खुप काही करण्यासारखे आहे".   आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे , आपल्याला आपले आयुर्वेद जपायचा असेल तर आपल्याला आपली वनश्रीसृष्टी जपावीच लागेल. झाडांना , फुलांना , पानांना जपणे म्हणजे त्यांच्यापासून दूर जाणे नव्हे , तर त्यांच्या जवळ जाणे. आपल्या मुलांना त्यांची ओळख करुन देणे , त्यांच्या उपयोगाबद्दल , त्यांचा सांस्कृतिक महत्वाबद्दल  मुलांना माहीती करुन देणे , तरच त्यांना त्यांच्याबद्दल ओढ निर्माण होईल.      आजच अशी परिस्थीती आहे की नेहमीच्या दिसणाऱ्या अनेक वनस्पती ओळखता येत नाहीत. आपटा आणि कांचन यातील फरक  दरवर्षी कानीकपाळी ओरडून सांगावा लागतो.बिट्टी आणि कण्हेर यातला फरक बहुतेकांना माहीती नाही. माका ओळखणे अनेकांना कठीण जाते.  अशा असंख्य वनस्पती उपयोग नाही...

MAZE RATNAGIRI - MARATHI DEPARTMENT

Image
Marathi Department - Rakhi Khanwilkar      येवा कोकण आपुलाच असा…… अश्या गोड कोकणातला एक मोठा जिल्हा       रत्नागिरी! समुद्र लाभलेल्या जिल्हयाची शानच काही न्यारी असते… थकलेले      भागलेले जीव रोजच्या राहाटगाडग्याला कंटाळुन समुद्राच्या ओढीने काही क्षण  निवांत व्हायला येतात आणि समुद्राला आपल्या हृदयात साठवुन माघारी वळतात… आज माझ्या रत्नागिरीवर लिहावेसे वाटले, गेली एकोणीस वर्षे मी रत्नागिरी मध्ये येत आहे.  हे शहर  इतके आवडले कि मी येथे माझे घर बांधले.  आज आपण रत्नागिरी बद्दल  जाणून घेऊ या ..... रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६  जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र , दक्षिणेस  सिंधुदुर्ग जिल्हा , पूर्वेस सातारा जिल्हा , कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर  उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.   रत्नागिरीला काय काय आहे ? अहो काय नाही विचारा… समुद्र , निसर्ग , मासे ,  जहाजातली  सफर , आंबे , विशेषतः को...